गोवळकोंडा
From Wikipedia, the free encyclopedia
गोवळकोंडा हैदराबाद शहरातील एक प्रसिद्ध किल्ला आहे.
हा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.
|
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
विकिस्रोतावर काय चालेल ?
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
- ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.
- ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.
- ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.
गोवळकोंडा/गोलकोण्डा (कोण्डा=डोंगर)- डोंगराभोवती गोल पसरलेला किल्ला.
●11 व्या शतकात वरंगलच्या राजा ककातीया प्रतापरुद्रने येथे मातीचा किल्ला बांधला.
●14 व्या शतकात वरंगलच्या लढाईत बहमनी सुलतानाच्या तो ताब्यात आला.
●1518ला पुढे बहमनी कमजोर झाल्यावर जहागीरदार "कुली कुतुब मुल्क" याने स्वतंत्र राज्य घोषित केले. त्यांने मातीचा किल्ला पाडून दगडी किल्ला बांधला. या कामाला 62 वर्षे लागली.
●1687 मध्ये औरंगजेबाने हा किल्ला घेतला.
प्रथम किल्याच्या मजबुतीमुळे मुघलांना मुख्य दरवाजा वरून दोन वेळेस परतावे लागले. नंतर त्यांनी कुतुबशहाच्या दोन अंगरक्षकास लाच देऊन, फितुरीने आत शिरले. पुढे किल्ला ताब्यात घेण्यासाठी 8 महिने 9 दिवस लागले. कुतुबशहाला अटक करून किल्ला बेचिराख केला. निजाम लोकांची वफादारी बघून, औरंगजेबाने त्यांना किल्ला आणि हैद्राबाद भेट देऊन निघून गेला.
मुघली तोफांनी तटबंदी, बुरुज, किल्ल्यातील नाजूक महाल यांच्यासोबत एका विशाल वास्तूची, संस्कृतीची आणि सभ्यतेची अक्षरशः राखरांगोळी केली.
17व्या शतकापर्यंत गोवळकोंडा किल्ला ही हिऱ्याची जगप्रसिद्ध बाजारपेठ होती. ज्याने जगाला सर्वोत्तम हिरे दिले. ◆"कोहिनूर(colourless/uk)" {आंध्रच्या कृष्णा नदीत सापडला होता.}
◆"दर्या-ए-नूर(pink/iran)",
◆"आशा का हीरा hope"(blue/us)
◆"Dresden"(green/Germany),
◆"नूर-उल-ऐन"(largest pink/iran),
◆"orlov"(colourless/Russia).
हे सर्व हिरे कुतुबशाहीच्या काळात भारतात होते. पुढे ते परकिय आक्रमणाने जगभर पसरले.
गोवळकोंड्याच्या वैभवशाली इतिहासामुळे अमेरिकेतील (us) तीन विविध प्रांतातील स्थळांची नावे गोवळकोंडा वरून आहेत.
1) नेवाडा(Nevada)- गोवळकोंडा (एक गावं)
2) इलिनोइस(Illinois)- गोवळकोंडा (शहर)
3) एरिज़ोना(arizona)- गोवळकोंडा (खाणी)
बाकी गोवळकोंडा, विजयनगर, देवगिरी अश्या कित्येक उदाहरणावरून सहज पटून जाते की "17व्या शतकापर्यंत भारत हा जगातील सर्वात श्रीमंत देश होता आणि कोण्या एकेकाळी इथे सोन्याचा धूर निघत होता..