भालचंद्र वनाजी नेमाडे
मराठी लेखक / From Wikipedia, the free encyclopedia
भालचंद्र वनाजी नेमाडे ( २७ मे १९३८, सांगवी, खानदेश) हे परखड लेखन, कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे, आपल्या साहित्याने जनमानस ढवळून काढणे आणि तितक्याच जोरकसपणे सार्वजनिक जीवनात स्पष्ट मते व्यक्त करून प्रसंगी वादाला तोंड फोडणारे प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार आहेत.
जलद तथ्य भालचंद्र वनाजी नेमाडे, जन्म नाव ...
भालचंद्र वनाजी नेमाडे | |
---|---|
![]() | |
जन्म नाव | भालचंद्र वनाजी नेमाडे |
जन्म |
२७ मे १९३८ सांगवी ता.यावल जि.जळगाव, खानदेश, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कादंबरी,कविता,समीक्षा |
प्रसिद्ध साहित्यकृती | कोसला |
वडील | वनाजी |
पुरस्कार |
साहित्य अकादमी पुरस्कार -१९९१ ज्ञानपीठ पुरस्कार-२०१५ |
बंद करा