जयपूर संस्थान
From Wikipedia, the free encyclopedia
जयपूर संस्थान हे ब्रिटिश भारतातील राजपुताना स्टेट्स एजन्सीमधील एक महत्त्वाचे संस्थान अथवा राज्य होते. या राज्याची स्थापना १२ व्या शतकात झाली होती. याचे सन १९३१ मध्ये क्षेत्रफळ ४०,४०७ चौरस किमी इतके होते. ७ एप्रिल १९४९ या दिवशी हे संस्थान महाराजा सवाई मानसिंह (द्वितीय) यांनी भारत देशात विलीन केले.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c9/Jaipur_03-2016_19_City_Palace_complex.jpg/640px-Jaipur_03-2016_19_City_Palace_complex.jpg)
जलद तथ्य
जयपूर संस्थान | ||||
|
||||
|
||||
ब्रीदवाक्य: यतो धर्मस्ततो जयः | ||||
राजधानी | जयपूर | |||
शासनप्रकार | राजतंत्र | |||
राष्ट्रप्रमुख | पहिला राजा: दुलहा राया अंतिम राजा: सवाई मानसिंह (द्वितीय) (इ.स. १९22-४८) |
|||
अधिकृत भाषा | राजस्थानी किंवा हिंदी |
बंद करा