आपल्या आयुष्यातून प्रकाश निघून गेला आहे
From Wikipedia, the free encyclopedia
आपल्या आयुष्यातून प्रकाश निघून गेला आहे (मूळ इंग्रजी शब्द: "The light has gone out from our lives") हे एक भाषण आहे जे ३० जानेवारी १९४८ [1] रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महात्मा गांधींच्या हत्येनंतर संध्याकाळी केले होते.
इतिहासातील महान भाषणांपैकी एक म्हणून या भाषणाचा उल्लेख केला जातो. [1] [2] [3]
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.