वीजेचे भारनियमन
From Wikipedia, the free encyclopedia
प्रत्यक्ष उत्पादनापेक्षा जेंव्हा मागणी जास्त असते (वीज टंचाई असते) तेंव्हा वीजेचे उत्पादन व पुरवठ्याचा मेळ साधण्यासाठी वीजेचे भारनियमन केल्या जाते. काही क्षेत्रात मग वीज पुरवठा बंद करण्यात येतो.येथे 'मागणी तसा पुरवठा' हे वाणीज्यिक सुत्र कुचकामी ठरते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |