भारत-चीन युद्ध
From Wikipedia, the free encyclopedia
भारत-चीन युद्ध हे इ.स. १९६२ साली भारत व चीन या देशांदरम्यान झालेले युद्ध होते. यात चीनने भारताचा मोठा प्रदेश गिळंकृत केला व नंतर त्यातील काही भागातून माघार घेतली.
जलद तथ्य दिनांक, स्थान ...
भारत-चीन युद्ध
शीत युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक | २० ऑक्टोबर - २१ नोव्हेंबर, इ.स. १९६२ |
---|---|
स्थान | अक्साई चिन व अरुणाचल प्रदेश |
परिणती | चीनचा लष्करी विजय, व नंतर माघार |
युद्धमान पक्ष | |
---|---|
भारत | चीन |
सेनापती | |
ब्रिजमोहन कौल व्ही.के. कृष्णमेनन प्राणनाथ थापर जनरल शंकरराव थोरात |
झॅंग गुओहुवा माओ त्झ-तोंग लिउ बोचेंग लिन बिआओ |
सैन्यबळ | |
१०,००० ते १२,००० | ८०,००० |
बळी आणि नुकसान | |
१,३८३ म्रुत्यूमुखी १,०४७ जखमी १,६९६ बेपत्ता ३,९६८ पकडले गेले |
७२२ म्रुत्यूमुखी १,६९७ जखमी |
बंद करा