![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/9c/Death_of_Afzal_Khan.jpg/640px-Death_of_Afzal_Khan.jpg&w=640&q=50)
प्रतापगडाची लढाई
From Wikipedia, the free encyclopedia
प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाची लढाई आहे. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रोमांचक घटना मानली जाते. शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रूपानेआलेले स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले.
जलद तथ्य दिनांक, स्थान ...
प्रतापगडची लढाई
मराठे-आदिलशाही युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक | नोव्हेंबर १० १६५९ |
---|---|
स्थान | प्रतापगड, जिल्हा सातारा, महाराष्ट्र, भारत |
परिणती | मराठ्यांचा दणदणीत विजय |
युद्धमान पक्ष | |
---|---|
![]() |
आदिलशाही |
सेनापती | |
शिवाजी महाराज | अफझलखान |
सैन्यबळ | |
६००० घोडदळ, ३००० पायदळ, ४००० राखीव पायदळ |
१२००० घोडदळ ११५०० पायदळ व बंदूकधारी ८५ हत्ती, १००० उंट ८०-९० तोफा |
बळी आणि नुकसान | |
१७३४ ठार ४२० जखमी |
५००० ठार ५००० जखमी ३००० युद्धबंदी सर्व हत्ती, उंट, तोफा मराठ्यांच्या हाती |
अफजलखान शिवाजी महाराज व संभाजी कावजी कडून ठार
बंद करा