द डिस्कव्हरी ऑफ इंडिया
From Wikipedia, the free encyclopedia
डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे भारतीय नेते जवाहरलाल नेहरू (नंतरचे भारताचे पहिले पंतप्रधान ) यांनी १९४२-४५ मध्ये लिहलेले एक पुस्तक आहे. हे पुस्तक त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश वसाहतीमधील सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर किल्ल्यावर कारावासात असताना लिहिले होते. [1] ते १९४४ मध्ये लिहिले गेले पण १९४६ मध्ये प्रकाशित झाले. [2]
जलद तथ्य
द डिस्कव्हरी ऑफ इंडिया | |
लेखक | {{{लेखक}}} |
भाषा | English, Hindi |
देश | India |
बंद करा