कीर्ति चक्र
From Wikipedia, the free encyclopedia
कीर्ति चक्र पुरस्कार भारत हा शांतिकाळात प्रदान केला जाणार वीरता पुरस्कार आहे. हा पुरस्कार सैनिकांना असाधारण वीरता प्रकट शूरता किंवा बलिदानला दिला जातो. हा पुरस्कार मृत्युपश्चात सुद्धा दिला जातो.
जलद तथ्य पुरस्कार माहिती ...
कीर्ति चक्र | ||
![]() | ||
पुरस्कार माहिती | ||
---|---|---|
प्रकार | युद्ध कालीन वीरता पुरस्कार | |
वर्ग | राष्ट्रीय बहादुरी | |
स्थापित | १९५२ | |
प्रथम पुरस्कार वर्ष | १९५२ | |
अंतिम पुरस्कार वर्ष | २०१९ | |
एकूण सन्मानित | १९८ | |
सन्मानकर्ते | भारत सरकार | |
माहिती | चांदीचे १.३८ इंच व्यासाचे पदक. या पदकाच्या अग्र भागात अशोक चक्र तर मागील बाजूस हिंदी आणि इंग्लिशमध्ये कीर्ति चक्र लिहिलेले असते. यांच्या मध्ये दोन कमळाची फुले असतात. | |
प्रथम पुरस्कारविजेते | कॅप्टन जोगेंद्र सिंह (१९५२) | |
अंतिम पुरस्कारविजेते | राजेंद्र कुमार नैन (२०१९) |
बंद करा
याचा क्रम महावीर चक्र पुरस्कार नंतरचा आहे.